Posted on February 23, 2022
मागील ब्लॉग मध्ये आपण पंचकर्म, त्याचे प्रकार आणि वमन, विरेचन या कर्माबद्दल माहिती घेतली. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बस्ती चिकित्सा बद्दल माहिती घेणार आहोत.
बस्ती चिकित्सा म्हणजे काय ?
बस्ती चिकित्सा म्हणजे सामान्यपणे एनीमा म्हणजे पोट साफ करणारे औषध असं मानलं जात कारण पोट साफ झालं की बरं वाटतं.
पण तसे नाही आहे .
बस्ती चिकित्सेमागे खूप महत्वपूर्ण शास्त्रीय विचार आहे.
आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला “अर्धी चिकित्सा” मानली आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला बरं करण्यासाठी बस्ती चिकित्सा दिली तर ५० टक्के गुण फक्त बस्ती चिकित्सेने मिळतो आणि उरलेल्या ५० टक्के गुणासाठी इतर पंचकर्म, औषध, आहार, व्यायाम यांची योजना करावी लागते.
जर आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेला इतके महत्व दिले आहे तर त्यामागील शास्त्रीय विचार अत्यंत महत्वपूर्ण असणार.
चला तर मग जाणून घेऊया बस्ती कर्मामागील शास्त्रीय विचार.
त्यासाठी पहिले आपल्याला आपल्या पचन संस्थेबद्दल थोडीशी माहिती करून घ्यावी लागणार. आहे.
आपण जे अन्न खातो त्याचे पचन तोंडात सुरू होते. त्यानंतर ते अन्न खाली पोटात म्हणजे Stomach आणि जठर म्हणजे Liver कडे जाते , या अवयवांमधून विविध स्त्राव अन्नात मिसळले जातात आणि जेव्हा ते अन्न आतड्यामध्ये जाते तेव्हा त्यातून पोषक अंश रक्तात शोषून घेतले जातात आणि मग ते पोषक अंश रक्ताद्वारे पूर्ण शरीरात जाऊन शरीराला पोषण देतात.
तर इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची ही आहे की रक्तात जो पोषक अंश आतड्या मधून शोषला जातो . ह्याच ज्ञानाचा आयुर्वेदाने सुंदररित्या बस्ती चिकित्सेत उपयोग केलेला आहे. त्या ऋषींना शतश: नमन.
औषध रक्तात लगेच शोषले गेले पाहिजे.औषधाला अन्न मार्गातून जाण्याची काही आवश्यकता नसते, तीन तासांचा वेळ वाचतो. त्यामुळे आयुर्वेदात बस्ती चिकित्सेद्वारे औषध, काढे, तूप हे आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडली जातात. आतड्याचे काम आहे औषध लगेच रक्तात शोषून घेणे आणि त्यामुळे सेकंदात औषध रक्तात जाऊन त्याचे काम सुरू करते .तर बस्ती म्हणजे फक्त पोट साफ करणारे औषध नाही, तर
बस्ती म्हणजे आत्यायिक चिकित्सा.
म्हणजे बस्ती चिकित्सा ही जुन्या काळाची Emergency Services म्हणजे अत्यायिक चिकित्सा होती असे आपण म्हणू शकतो. से आज काल आपण नसेमधून मधून रक्तात लगेच औषध सोडतो तसं त्या काळी बस्ती चिकित्सेद्वारे औषध आतडयात सोडून सेकंदात ते रक्तात शोषले जात असे.
बस्ती चिकित्सा म्हणजे Emergency Services.
आश्चर्यचकित झाला ना .. जाणून.. कि बस्ती चिकित्सेमागे आयुर्वेदाचा इतका मोठा गहण विचार आहे.
आयुर्वेद हे एक शास्त्र आहे हे लक्षात घ्या , आपल्या बुद्धीला त्याच्या मागचे शास्त्र , सिद्धांत समजत नसतील तर त्याला नावे ठेवू नका किंवा ते चुकीच आहे असे मानू नका. त्याच्यापेक्षा त्याच्या मागे काय शास्त्रीय विचार असेल ह्याच अभ्यास करून शोध घ्या .
आपल्या आयुर्वेद शास्त्राबद्दल आदर बाळगा. कारण
आयुर्वेदिक शास्त्राचा प्रत्येक सिद्धांत = सिद्ध + अंत म्हणजे ते सत्य आहे आणि ते सत्य सिद्ध केलेले आहे आणि त्याच्या पुढे सिद्ध करण्यासाठी काही उरले नाही …..अंत आहे. त्याच्यापुढे त्याच्यात बदल नाही ह्याला सिद्धांत म्हणतात.
हा ब्लॉग जास्तीत जास्त फॉरवर्ड करा म्हणजे आयुर्वेदाच्या मागचे सिद्धांत लोकांना कळतील. हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे कमेंट कळवा आणि पुढील ब्लॉग मध्ये आपण बस्तीचीचे विविध प्रकार त्याचे उपयोग यांच्याबद्दल माहिती करून घेऊया.
Stay Healthy ,Stay blessed.
Category: Marathi Blog, Panchakarama Tagged: Aarogyam, Aarogyam Ayurvedic Clinic, acidity, Ayurvda, एसिडिटी, त्यौहार, त्वचा रोग, धन्वंतरी, नस्य, निरोगी, पंचकर्म, प्रकृति, बस्ती, माइग्रेन, रकतमोक्षण, वमन, विरेचन, वैद्य, शरीर शुद्धि, शास्त्र, शिरोधारा, सिद्धांत, Basti, body detoxification, Body Purification, DIET, doctor, festival, health, Health Mantra, Health Tips, Healthy Food, Healthy Living, Healthy Routine, HOW TO, immunity, Immunity Booster, Liver, Nasya, panchakarma, Raktmokshan, routine, season, shirodhara, Stomach, summer, tips, Treasures of Ayurveda, Vaman, Virechan
Posted on October 28, 2021
ऑक्टोबर सुरू झाला………. गरमी सुरू झाली आणि त्यासोबत सुरू झाले गरमीचे सर्व आजार जसे घामोळ्या, नाकातून रक्त येणे, पोटदुखी, डोकेदुखी, माइग्रेन , मूलव्याधि आदि
या आजारांपासून आपण कसे वाचू शकतो?
सणांच्या मदतीने.
ते कसे? चला जाणून घेऊया.
प्रत्येक सण, परंपरा या धार्मिक गोष्टिंच्या मागे शास्त्र असते. लोकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपल्या ऋषिंनी शास्त्र आणि धर्माची सांगड घातली आणि शास्रांचे सिद्धान्त धर्माबरोबर बसवले जेणेकरून सर्व जणांनी धर्माचे पालन केले तर शास्त्राचे पालन होईल आणि समाजातील सर्व लोक निरोगी राहतील .
सण सुद्धा कधीही येत नाहीत. सण शास्त्रीय दृष्टीने बसवलेले असतात.
सण ऋतुंच्या संधीला येतात. जसे उन्हाळ्याच्या आधी गणपती, हिवाळ्याच्या आधी दिवाळी. सण आपल्याला शिकवतात की पुढे येणाऱ्या ऋतुमध्ये आहार-विहार मध्ये काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.
ते कसे ते जाणन्यासाठी सणांच्या मागील शास्त्र समजून घेऊया .
ऑक्टोबरच्या आधी गणपती सण येतो. आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा.
आपण कधी विचार केला आहे का कि गणपती चकली, चिवडा का नाही खात?
कारण गणपती नंतर ऑक्टोबर ची गरमी येणार असते. ऑक्टोबर ऋतूमध्ये निरोगी राहाण्यासाठी जे योग्य आहार ते आपण गणपतीला प्रसाद म्हणून चढवतो. म्हणजे प्रत्येक सणाला सांगितलेला आहार विहार हा आपल्याला प्रतिकात्मक सांगतो की येणाऱ्या ऋतुमधे आहार विहारामधे काय बदल केल्याने आपण निरोगी राहू शकतो.ऑक्टोबरमध्ये खुप गरमी असते त्यामुळे गणपतीला प्रसाद म्हणून असे पदार्थ चढवतात जे उन्हाळ्यात आपल्याला निरोगी ठेवतील. मोदक प्रतीकात्मक सांगतो की उकडलेले पदार्थ खा म्हणजे उन्हाळ्यात तहान तहान होणार नाही , पित्त संतुलित राहिल , गरमीचे आजार होणार नाहीत. म्हणून गणपति चकली , चिवड़ा नाही खात.
ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र आहे.
पांढरे, गोड, उकडलेले, नारळयुक्त आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे.
१) ऑक्टोबर मध्ये पित्त खूप भडकते आणि पांढऱ्या रंगांचे पदार्थ पित्त कमी करतात. त्यामुळे त्यांचे अधिक सेवन करावे.
२) मधुर रस पित्त शामक असतो म्हणजे पित्त कमी करतो म्हणून ह्या ऋतुमधे गोड़ पदार्थ खावेत.
३) ऑक्टोबर मध्ये गर्मी खूप असते. ह्या गरमीमध्ये जर आपण तळलेले पदार्थ खाल्ले तर पित्त वाढते आणि तहान लागते. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये उकडलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करावे.
४) जेवणामध्ये नारळाचा उपयोग जास्त करावा. नारळ पांढरा रंगाचा, गोड आणि पाणीयुक्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचा जेवणात अधिक प्रमाणात उपयोग केला तर पित्त संतुलित रहाते आणि शरीर निरोगी राहते. जसे नारळाचे वाटप, नारळाचे दूध, नारळाचे पाणी,नारळाचा खीस आदि
५) या ऋतूत गुणाने थंड असलेले पेय यांचे अधिक सेवन करावेत. कारण ऑक्टोबरच्या गरमी मुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार अधिक प्रमाणात बाहेर निघुन जातात त्यामुळे शरीरातील पानी आणि इलेक्ट्रोलाइट चे संतुलन ठेवण्यासाठी विविध प्रकारचे सरबत थोडे मीठ घालून सेवन करावेत जसे खसबसरबत, सोलकढी , लिम्बु सरबत , उसाचा रस यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.
अशा रीतीने शास्त्रीयदृष्ट्या आपण सणांचे पालन केले तर प्रत्येक ऋतूत आपण निरोगी राहू.
आश्चर्यचकित झालात ना ऐकून की सणाच्यामागे सुद्धा एवढा शास्त्रीय विचार आहे. तर चला मग प्रत्येक सणाकडे आज पासून डोळसपणे बघूया.
प्रत्येक ऋतुच्या आरोग्य मंत्राचे पालन करूया. त्याची सुरुवात ह्या ऑक्टोबर पासून ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र पालुन करूया.
Stay Healthy Stay Blessed.
Category: Marathi Blog Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, ayurveda, अक्टूबर हिट, आरोग्य, आहार, उन्हाळा, गणपती, गर्मी, दूध, धार्मिक, नारळ, परंपरा, पित्त, मंत्र, माइग्रेन, शास्त्र, सण, हिवाळा, coconut, festival, health, Healthy Eating, Healthy Living, HOW TO, immunity, milk, panchakarma, summer, tips, Treasures of Ayurveda, winter
Posted on August 11, 2021
पिछले ब्लॉग मे हमने उपवास का मतलब जाना –
उप याने – अंदर , वास याने – रहना ……..
उपवास याने अपने अंदर वास करो |
अपने अंदर की शक्ती /आत्मा उस पर चिंतन करो याने आत्मचिंतन करो |
तो उपवास मन की शांती /आध्यात्मिक उन्नति के लिए होते है|
इसलिए उपवास के दिन हो सके उतना आत्मचिंतन /meditation करना चाहिए |
आत्मचिंतन के साथ शरीरशांती के लिए भी उपवास करना चाहिए | शरीर शांती याने जो अपनी पचन क्रिया निरन्तर काम कर रही है उसे विश्रांती देना |
आयुर्वेद मे इसे लंघन कहते है | मतलब पूरा दिन कुछ नही खाना |
लंघन करने से पचनशक्ती को रोज के काम से विश्रांती मिलती है और वह शरीरशुद्धी का काम करती है | जैसे हमे हफ्ते मे एक दिन छुट्टी मिल गई की हम हफ्ते के सारे बचे-कुचे काम ,साफसफाई करते है |
किंतु बहुतांश लोग लंघन नही कर पाते । आपको लंघन करने नही जमता तो उपवास के दिन कम और हल्का अन्न खाना चाहिए|
पर हम तो “ एकादशी दुप्पट खाशी ” मतलब उपवास के दिन विविध उपवास के पदार्थ बनाकर बहुत ज्यादा खाते है और पचन शक्ती को आराम की जगह दुगना काम देते है | इसलिए उपवास करने पर निरोगी रहने की जगह हमे एसिडिटी ,सिरदर्द ,पेटदर्द जैसी सब पित्त की बीमारीया होने लगती है |
तो जानते है आज का आरोग्य मंत्र – ०४
“उपवास कैसे करना चाहिए ?”
उपवास के दिन पित्त बढ़ाने वाली चीजे नही खानी चाहिए पर आप कहोगे की उपवास के दिन तो खिचड़ी खाने को कहा है |
नही…. उपवास के दिन खिचडी नही बल्की साबुदाना खाने को कहा है |
साबुदाने का रंग सफेद होता है | सफेद रंग पित्तशामक होता है |
खिचड़ी मे जो मूंगफली और मिर्च होती है वो पित्त बढ़ाते है |
दिन भर खिचड़ी खाने से पित्त ज्यादा बढ़ जाता है , श्याम तक या अगले दिन तक पित्त की सारी बीमारीया होने लगती है जैसे सिरदर्द ,पेटदर्द ,एसिडिटी|
इसलिए उपवास के दिन हल्का और पित्त कम करने वाला अन्न खाना चाहिए जैसे की साबुदाना खीर ,फल और दूध|
इनसे पर्याप्त पोषण मिलता है ,यह पचन करने मे हल्के होते है और पित्त भी नही बढाते |
तो उपवास कैसे करना चाहिए ?
आज हमने उपवास के पीछे का शास्त्र जाना “पचन क्रिया को विश्रांति देकर आत्म-चिंतन करो ”।
हम रविवार को हम ब्रेक लेते है ,विश्रांति करते है ,साफ सफाई और हफ्ते भर के बचे-कुचे काम करते है और सोमवार को ताजा तवाना होकर नये जोश के साथ काम पर लग जाते है |
उसी तरह हफ्ते मे एक दिन शरीर और मन को विश्रांति देनी चाहिए ताकि वह भी खुद की साफ सफाई करके ,शुद्ध होकर नये जोश से काम कर सके |
तो चलो……..हफ्ते मे एक दिन शास्त्र मे बताए गये तरीके से उपवास करे और निरोगी रहे |
तो मिलते है अगले आरोग्य मंत्र के साथ…तब तक के लिए |
Stay Healthy, Stay Blessed .
Category: Health Mantra Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, ayurveda, आत्म, आयुर्वेद, उपवास, एकादशी, एसिडिटि, कैसे, क्या, खाए, खिचडी, चिंतन, दर्द, दूध, निद्रा, पंचकर्म, पचन, पित्त, पेट, फल, मन, मिर्च, मूंगफली, योग, लंघन, विश्रांति, विष्णु, शंकर, शांति, शास्त्र, साबूदाना, blog, Dr. Mansi Kirpekar, fasting, mental, panchakarma, peace, Treasures of Ayurveda
Posted on August 11, 2021
In last blog we learnt the meaning of upwaas , UP means- inside and VAAS means – to go.
UPVAAS means “To go inside ourself and meditate on internal power/atma/ god .”
So the real motive of upvaas is “to achieve mental peace by meditation”.
During Upavaas along with mental peace body peace should also be achieved.
Body peace means giving a break to your digestive system so that it does its pending work, purifies itself and gets revived.
Same ways like how we take a weekly break to do our pending work and get relaxed.
Ayurveda calls it “Langhan”. Langhan means not eating anyting the whole day.
Due to langhan our digestive system which is working continuously gets a break.
But most of us can’t do langhan so you should at least eat light food on the day of fasting .
But we make variety of upvaas receipes and eat double .
Ekadashi Dupaat khashi
i.e. instead of giving break to digestion we give it double work .
So instead of health we end up in all kinds of PITTAH diseases like acidity, pain in abdomen, headache etc.
So our Health Mantra – 04 is – “How to do upvaas?
On day of upvaas we should not eat things which increase PITTAH but you will say khichadi is advised in upwaas …….No , Not Khichadi…..Sabudaana is advised in upwaas .
Sabudana is white in colour , anything which is white is coolant ,it never increases pittah.
So,the real culprit of acidity during upavaas is groundnut and green chillies which we put in in khichadi.
They increases pittah and eating khichadi on empty stomach whole day further by evening or next next day causes all pittha diseases .
So on day of fasting we should eat light food as well food which decrease PITTAH like sabudaana kheer, milk and fruits. They nourish our body , are light to digest and decrease PITTAHas well.
So answer to – How to do upvaas is .
So science behind upvaas is “ Give break to digestion and meditate”.
So lets TAKE A BREAK
Like how we take Sunday off ….do our pending work, cleaning and relax so that we become refreshed for next week work.
Sameways ,we should give our mind and body a break so that they get purified ,revived and ready to work the next week .
So lets start fasting scientifically atleast once a week.
Till next blog….meditate and fast
Stay Healthy, Stay Blessed.
Category: Health Mantra Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, Abdomen, acidity, ayurveda, आत्म, आयुर्वेद, उपवास, एकादशी, एसिडिटि, कैसे, क्या, खाए, खिचडी, चिंतन, दर्द, दूध, निद्रा, पंचकर्म, पचन, पित्त, पेट, फल, मन, मिर्च, मूंगफली, योग, लंघन, विश्रांति, विष्णु, शंकर, शांति, शास्त्र, सफेद, साबूदाना, blog, Chillies, Dr. Mansi Kirpekar, Ekadashi, fasting, Fruits, Groundnut, How, Khichdi, Langhan, mental, milk, pain, panchakarma, peace, Pittah, Sabudana, to, Treasures of Ayurveda
Posted on August 11, 2021
क्या आप जानते है की हमारे हर एक त्यौहार के पीछे शास्त्र छुपा है ?
चातुर्मास के पीछे भी आरोग्य मंत्र जुड़ा है |
जानना चाहेंगे कैसे ?
पुराने जमाने मे वर्णव्यवस्था नुसार कुछ वर्ण के लोगो को शास्त्र का ज्ञान था…. तो अन्य वर्ण के लोग निरोगी रहे इसलिए शास्त्र के सिद्धान्त धर्म के उपदेश के साथ बताए गए ताकि धर्म का पालन करके लोग निरोगी रहे |
तो जानते है चातुर्मास के पीछे छुपा शास्त्र |
चातुर्मास मतलब – चातु याने चार और मास याने महीने |
चातुर्मास याने बारिश के चार महीने |
चातुर्मास की शुरुवात बारिश के आने से होती है | हर राज्य मे बारिश शुरू होने की तारीखे थोड़ी आगे पीछे होती है इसलिए हर राज्य मे चातुर्मास की शुरुवात भी थोडी आगे पीछे होती है |
आयुर्वेदनुसार अपने शरीर की पचनशक्ती सूरज की शक्ती से जुड़ी होती है। तो इन चार बारिश के महीनो मे सुरज बादलो से घिरा होता है इसलिए हमारी पचनशक्ती भी बहुत कम हुई होती है | इसलिए चातुर्मास मे उपवास को महत्व है |
बारिश मे पचन शक्ती कम होने पर अगर हम खाने मे भारी पदार्थ खाये जैसे fermented products या दही ,पनीरआदि तो हम जरूर बीमार पड़ते है | इसलिए इस मौसम मे हमे सर्दी ,खांसी ,पेटदर्द ,उल्टी ,जुलाब जैसी बीमारीया अधिक होती है |
चातुर्मास में बताया गया है कि “ उपवास ” करे|उपवास करने से हमारी पचन शक्ती अच्छी रहती है |
उपवास का मतलब – कम अन्न खाये , हल्का अन्न खाये |
इसलिए शास्त्रो के नुसार धर्म ने साल के जादा से जादा उपवास इन चार महीनो मे बिठाये है ताकि हम उपवास करके निरोगी रह सके |
तो आज का हमारा आरोग्य मंत्र – ०२ है – ” चातुर्मास / बारिश के दिनों में उपवास करेऔर निरोगी रहे | ”
अगले ब्लॉग में हम जानेंगे की “उपवास कैसे करना चाहिए ?”
तब तक स्टे हेल्धी, स्टे ब्लेस्ड |
Category: Health Mantra Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, ayurveda, आयुर्वेद, उपवास, कैसे, क्यू, क्यों, चातुर्मास, धर्मं, बारिश, मंत्र, महत्व, शास्त्र, health, Healthy Eating, Healthy Living, HOW TO, panchakarma, tips, Treasures of Ayurveda
Posted on August 2, 2021
घरेलु नुस्को मे हम निरोगी रहेने के अलग अलग नुस्को की जानकारी देते है |
पिछ्ले नुस्का नं ६ मे हमने जाना की “चातुर्मास मे उपवास करने से हम निरोगी राते है “
इसलिए साल के सारे उपवास इन चार महीनों मे आ जाते जैसे – आषाढ़ी एकादशी,अंगारिका चतुर्थी , श्रावण सोमवारआदि |
पर अगर हमे उपवास करने का सही तरीका पता नही हो तो उपवास करके हम निरोगी होने की जगह ज्यादा बीमार पड़ते है ?
तो आज का शुक्रवार घरेलू नुस्का नं ७ है
“उपवास कैसे करना चाहिए ?”
पहले जानते है “उपवास का मतलब क्या है ?”
उप याने – अंदर….वास याने – रहना
उपवास याने अपने “अंदर वास करो “
याने अपने अंदर जो शक्ति /आत्मा /भगवान उसके अंदर आत्मचिंतन करो |
इसलिए ऐसे माना जाता है, भगवान विष्णुजी इन चार महिने योगनिद्रा मे चले जाते है |
इससे शास्त्र को सूचित करना है कि इन चार महीनो मे आप भी आत्मचिंतन करो |
पुराने जमानो मे बारिश के मौसम मे बाहर के काम ज्यादा नहीं होते थे |
तो घर मे बैठकर ज्यादा आत्मचिंतन करो | परघर मे बैठकर लोगो ने भारी ज्यादा अन्न खालिया तो लोग बीमार पड़ेंगे और भारी अन्न खाया तो नींद ,आलस आता है ,आत्मचिंतन नही होता |
इसलिए शास्त्र ने धर्म के नुसार बताया है की उपवास करो |
तो अच्छे से आत्मचिंतन होने लगेगा |
तो उपवास का सही उददेश है मन की शांती या आत्मचिंतन |
पर ऐसा उपवास तो हम नही करते ——–हम भीड़ मे जल्दी जल्दी मे मंदिर जाकर दर्शन करके आ जाते है —– ना मंदिर मे आत्मचिंतन करते है न घर मे नामस्मरण ——-सही मायने मे “मन शांती”के लिए उपवास करना चाहिए ?
उपवास के दिन ज्यादा से ज्यादा आत्मचिंतन मे बिताना चाहिए इससे मन शांत और निरोगी होता है शरीर भी शांत और निरोगी रहता है ?
तो अगले विडिओ मे हम जानेंगे शरीर निरोगी रखने के लिए उपवास कैसे करना चाहिए ?
तब तक के लिए —— उपवास करो और निरोगी रहो |
Category: Health Mantra Tagged: Aarogyam Ayurvedic Clinic, ayurveda, आत्म, आयुर्वेद, उपवास, कैसे, क्या, खाए, चातुर्मास, चिंतन, निद्रा, पंचकर्म, मंदिर, मन, योग, विष्णु, शंकर, शांति, शास्त्र, श्रावण, श्रावण सोमवार, blog, Dr. Mansi Kirpekar, fast, fasting, health, Healthy Living, HOW TO, immunity, mental, panchakarma, peace, Treasures of Ayurveda